कारंजा [ लाड ] : प्राप्त माहिती नुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा संप गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्णपणे मिटलेला म्हणजेच समाप्त झालेला असून, एस टी बस वाहतूक व एस टी बसच्या फेऱ्या पूर्ववत सुरळीत झालेल्या असल्यामुळे, खाजगी वाहने व लक्झऱ्या यांना प्रवासी मिळेनासे झाले त्यामुळे कारंजा येथील स्थानिक लक्झरी मालक व वाहक चालक प्रवासी मिळत नसल्याने, कारंजा बस स्थानकाच्या शासकिय जागेवरच किंवा गेटवरून आपल्या लक्झऱ्या पलटून नेत आहेत . तसेच बसस्थानकावर एजंट किंवा हॉकर्स द्वारे आरोळ्या ठोकून, महामंडळाच्या एस टी बसच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना, कमी भाड्याचे आमिष दाखवीत, खाजगी लक्झऱ्याकडे वळवीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांनी, आर टी ओ आणि शहर पोलिस स्टेशन कडे या खाजगी लक्झरी मालकांविरुद्ध तक्रार दाखल करीत यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून पुढे येत आहे .
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments