सदर कार्यक्रमासाठी ७३ विद्यार्थिनी व ३३ विद्यार्थी असे एकूण १०६ विद्यार्थ्यांनी त्यांचा रक्तगट तपासून घेतला. या प्रसंगी रक्तगट तपासणीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ मिलिंद कुलकर्णी, प्रा. डॉ. अनंत शिंदे, सहाय्यक प्रा. विकास भांड व प्रयोगशाळा परिचर रवी राठोड यांनी काम पाहिले. तसेच तृतीय वर्ष विज्ञान चे विद्यार्थी निखिल सावके, अभिषेक टोंचर, यश गावंडे, आरती चौधरी, उत्कर्षा कदम, निकिता पवार, साक्षी लाहे, श्रेया येखंडे यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. त्याचप्रमाणे प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments