वाशिम : या सरकारने राज्यातील कृषी विकासाला चालना देणारी भूविकास बँक बुडीत झाल्यानंतर बँकेच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा सरकारने काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला असून, ३० वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील १७९ थकबाकीदारांना लाभ मिळणार असून, ५ कोटी १७ लाखांचे कर्ज माफ केले जाणार आहे, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन ही रक्कम भूविकास बँकेकडून येणे असलेल्या रकमेत
समायोजित करण्यास काही
९ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी झाला आहे. अंमलबजावणीबाबत
दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. तसेच कर्जमाफी आणि कर्मचाऱ्यांच्या देण्यापोटी भूविकास बँकेच्या मालमत्ता सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकऱ्यांना
पडली असून, वाशिम जिल्ह्यातील
सुरू करण्यात आल्याची माहिती
अकोला येथील भूविकास बँकेकडून
प्राप्त झाली आहे. लवकरच
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार
१५ नोव्हेंबर रोजी पुणे येथे बैठक पार कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया
असल्याचे सांगण्यात आले आहे.
थकबाकीदार
५ कोटी १७ लाखांची कर्जमाफी
भूविकास बँकेच्या थकबाकीदारांकडे १ कोटी २१ लाखांची मुद्दल थकीत आहे. या मुद्दलवर ३ कोटी ९६ लाख रुपये व्याज झाले असून एकूण ५ कोटी १७ लाखांची कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील १७९ शेतकऱ्यांना लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली.
0 Comments