मंगरूळपीर -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी गृहमंत्री माननीय नामदार अनिल देशमुख मंगरूळपीर वाशिम जिल्ह्याच्या दौरावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करताना व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही समस्या संपूर्ण विदर्भात असतांनी दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी ह्या सरकारला आम्ही वेटिंस धरणार आहे आणि दुष्काळ जाहीर करुन घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही संबंधित शेतकरीशी चर्चा करून धीर देण्यात आला व येणारा काळ हा शरदचंद्र पवार साहेब यांच्या महाविकास आघाडीचा असणार असे फर्स्ट मत व्यक्त केले या दौऱ्याप्रसंगी जिल्ह्याच्या विकासाबद्दल अनेक योजना आखण्याचे मनस्वी सुद्धा करण्यात आले
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments