पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जनप्रतिनिधी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जाणार नाही यासाठी मतदारांनी दक्ष राहून येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत जागृतपणे जास्तीत जास्त संख्येने मतदान करून लोकशाहीच्या पवित्र मंदिराची विटंबना थांबवण्यासाठी स्वच्छ चरित्र संपन्न उमेदवारांनाच निवडून देण्याचे आवाहन बहिरखेड येथील मारुती मंदिरामध्ये आयोजित मतदार जनजागृतीला सभेला संबोधताना गजानन हरणे समन्वयक भारत राष्ट्र समिती अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ यांनी केले. भारत राष्ट्र समितीच्या वतीने अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये महात्मा गांधी जयंती पासून मतदार जनजागृती अभियान राबवल्या जात असून या माध्यमातून गावकऱ्यांना विविध योजनांची माहिती, कायद्याची माहिती ,समितीचे उद्देश ,ध्येय, धोरण याचा प्रसार व प्रचार करण्यात येत आहे .तसेच त्या गावांमध्ये ग्राम शाखा स्थापन करण्यात येत आहे .आजपर्यंत या अभियानांतर्गत ७५ गावांना ग्राम शाखा स्थापन करण्यात आले असून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावात बैठक व त्या गावात शाखा काढण्याचे उद्देश ठेवून हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाला गावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या बैठकीचे संचालन आभार प्रदर्शन मंगल गावंडे यांनी केले बैठकीला गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवट प्रश्नोत्तराने झाला.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments