आज मध्यरात्रीच्या सुमारास एनआयएच्या दोन पथकांनी त्याच्या घरावर छापा मारून लॅपटॉप मोबाईल यासह अनेक वाचनाचे साहित्य व खाजगी डॉक्युमेंट ताब्यात घेतले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अति संवेदनशील शहर म्हणून अचलपूरची ओळख आहे. त्या ठिकाणी अनेकदा जातीय तणावातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. अशात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या ठिकाणी छापे मारल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अति संवेदनशील शहर म्हणून अचलपूरची ओळख आहे. त्या ठिकाणी अनेकदा जातीय तणावातून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत होत्या. अशात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने या ठिकाणी छापे मारल्याने अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
0 Comments